शेतकरी व कामगार विरोधी केंद्राचे बिल महराष्ट्रात लागू न करण्याची मुख्यमंत्री यांच्या कडे मागणी


 महाराष्ट्र सरकारने हिवाळी अधिवेशना मध्ये केंद्राने कोणतीही चर्चा न करता मंजूर केलेले शेतकरी व कामगार विरोधी कायदे यांची राज्यात अमलबजावणी करू नये असा निर्णय घ्यावा अशी मागणी करणारे निवेदन मा. मुख्यमंत्री, मा. शरद पवार व मा. बाळासाहेब थोरात यांना पत्र पाठवण्यात आले आहे.

Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image